Tag: भारती पवार

“माझ्या काही वाचनात आलं नाही, तो अतिशय स्थानिक प्रश्न”; संजय राऊतांची राणेंना टोलेबाजी

मुंबई : केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते यांची जनआशीर्वाद यात्रा मुंबईतून सुरू झाली. यावेळी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडलेल्या पाहायला मिळाल्या. ...

Read more

बाळासाहेबांचं स्मारक दलदलीत, मी पुत्र असतो तर त्यांना इथे येऊच दिलं नसतं – नारायण राणे

मुंबई : केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला भेट दिली होती. त्यानंतर शिवसैनिकांनी स्मृती ...

Read more

“आम्हाला फक्त ब्रह्मज्ञान आणि त्यांच्याकरता कोरडे पाषाण”, फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई : मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता भाजपच्या 'जन आशीर्वाद' यात्रेवर, "नियमांचा भंग करून राजकीय, सामाजिक, धार्मिक व इतर कार्यक्रम आयोजित ...

Read more

….त्यामुळेच भाजपने नेत्यांनी ‘जन आशीर्वाद’ यात्रा काढली, अब्दुल सत्तारांचा मोठा दावा

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, विधानसभेच्या आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, भाजपकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून, त्याचाच एक भाग म्हणून ...

Read more

“बाळासाहेब आज हवे होते, म्हणाले असते…” नारायण राणेंनी व्यक्त केल्या भावना

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशा 'जन आशीर्वाद' यात्रेला आज मुंबईतून सुरुवात झाली. छत्रपती शिवरायांच्या ...

Read more

मुंबई महापालिकेत ‘आम्हीच’ येणार! सेनेच्या होमग्राऊंडवरून राणेंचा हल्लाबोल

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, विधानसभेच्या आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, भाजपकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून, त्याचाच एक भाग म्हणून मंत्री ...

Read more

“उद्धव ठाकरे नावाप्रमाणेच राज्याला…”, राणेंचा मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, विधानसभेच्या आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, भाजपकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून, त्याचाच एक भाग म्हणून ...

Read more

२०१५ च्या निवडणुकीत अस्मान दाखवणाऱ्या तृप्ती सावंतकडून नारायण राणेंचे जंगी स्वागत

मुंबई : २०१५ साली वांद्रे विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत नारायण राणे यांना अस्मान दाखवणाऱ्या तृप्ती सावंत याच गुरुवारी जन आशीर्वाद यात्रेसाठी ...

Read more

आता उद्धव सरकारचा काळ संपला, राज्यात भाजपची सत्ता येणार; जन आशीर्वाद यात्रेत राणेंचा एल्गार

मुंबई : केंद्रीयमंत्री नारायण राणे हे दादरच्या शिवाजी पार्कवरील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला अभिवादन करून जनआशीर्वाद यात्रेला ...

Read more

“राज्यातून ४० मंत्री केले तरी शिवसेना संपणार नाही!”, उदय सामंतांचा भाजपवर हल्लाबोल

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, विधानसभेच्या आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, भाजपकडून राज्यातील ४ नवनिर्वाचित खासदारांच्या नेतृत्वाखाली ‘जन आशीर्वाद’ यात्रेचे ...

Read more
Page 2 of 6 1 2 3 6

Recent News