Tag: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

आमदार भरतशेठ गोगावले यांच्यासह बचावकार्याची टीम घटनास्थळी कशी पोहचली… वाचा सविस्तर…

महाड : तळीये कोंडाळकरवाडी वर दरड कोसळली  तीस ते पस्तीस घरे असलेली संपूर्ण वाडी  मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. आमदार भरतशेठ ...

Read more

मुख्यमंत्री साहेब! हेलिकॉप्टर येतंय-जातंय पण लोकांची अवस्था बघायला थांबतंय कुठं? शिवसैनिक विभागप्रमुखाची व्यथा

चिपळूण : राज्यात अतिवृष्टीने हाहाःकार उडवला असून, राज्याच्या पश्चिम भागांत भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. निसर्गाच्या या प्रकोपाने या प्रदेशातील ...

Read more

पुण्यातील लॉकडाऊन बाबत मोठी बातमी! उपमुख्यमंत्र्यांनी केले सूचक विधान

पुणे : उपमुख्यमंत्री, तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे आढावा बैठकीसाठी पुण्यात होते. यावेळी त्यांनी, "राज्यातली महामारीची दुसरी लाट ओसरलेल्यात ...

Read more

तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा, स्वत:ला सावरा; मुख्यमंत्र्यांनी पुसले मृतांच्या नातेवाईकांचे अश्रू

महाड : तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:ला सावरा. बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा. आम्ही तुमचं पुनर्वसन करू. सर्वांना ...

Read more

आणखी एक थरारक घटना; रायगड किल्ल्याजवळच्या हिरकणीवाडीत कोसळली दरड

रायगड : मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्याची दाणादाण उडवली आहे. संततधार पावसाने मालमत्तेचं मोठं नुकसान झालं असून, जीवितहानीही प्रचंड झाली आहे. ...

Read more

महापालिका रणधुमाळी : भाजपची पुण्यनगरी कोणाकडे? नेतृत्वाच्या संभ्रमात कार्यकर्ते नाराज

पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येवून ठेपल्या आहेत. त्यामुळे, सर्वच पक्षाने मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. यात भाजपही ...

Read more

“जनतेचा विषय म्हणून मुख्यमंत्री घरात, नेते पार्ट्यांमध्ये व्यस्त; विषय खुर्चीचा असता तर हमखास धावले असते”

मुंबई : राज्यात अतिवृष्टीने भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली असून, यामुळे राज्यात घडलेल्या विविध भागांतल्या दरड दुर्घटनेत, तसेच पुरात वाहून ...

Read more

तळीये दरड दुर्घटना : मदत पोहोचण्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-विरोधी पक्षाची परस्पर विरोधी विधाने

मुंबई : राज्यात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे, सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर, चिपळूण, महाड, रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, ...

Read more

अंधारल्या दाही दिशा… अन् बेजारलं मनं… उर जळून निघालं… बघं करपलं रानं…

कोकण : महाराष्ट्रात तुफान पावसाने हाहा:कार उडवला आहे. रायगड आणि साताऱ्यात दरडी कोसळून आतापर्यंत 50 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला ...

Read more

मुंबई 24/7 वॉटर पार्क’मध्ये बदलली; काँग्रेसने महाविकास आघाडीच्या कारभारावर ताशेरे ओढले

मुंबई : पावसाच्या पाण्याचा वेगाने निचरा करण्यासाठी महापालिकेने पर्जन्य जलवाहिन्या बदलण्याचा ब्रिमस्टोवॅड प्रकल्प सुरू करून तब्बल तेरा वर्षे झाली. मात्र ...

Read more
Page 3 of 5 1 2 3 4 5

Recent News