Tag: शेतकरी

मोठी बातमी! मोदी सरकारने शेतकऱ्यांना पाठवला नवा प्रस्ताव..काय असेल शेतकऱ्यांचा निर्णय?

दिल्ली -  नव्या कृषी विधेयकांविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज १४ वा दिवस सुरु आहे. आंदोलन थांबवण्यासाठी तसंच शेतकऱ्यांच्या मागण्या ...

Read more

“राहुल गांधींना कोथिंबीर आणि मेथीमधला फरक तरी माहिती का?”

नवी दिल्ली - केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांच्याविरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला पाठिंबा देण्यावरुन गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी ...

Read more

“दिल्लीतील आंदोलक भाडेकरु आहेत, त्यांना ३०० रुपये भाड्याने आणले आहे”

पिंपरी चिंचवड - केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी दिल्लीमध्ये आंदोलन केले आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी काळ देशभरात भारत ...

Read more

‘शरद पवारचं म्हणालेत कृषी उत्पन्न बाजार समित्यांमुळे शेतकऱ्यांवर अन्याय होतोय’

मुंबई - केंद्र सरकारने संसदेच्या सभागृहात मंजूर केलेल्या कृषी विधेयकांना विरोध करत शेतकरी दिल्लीच्या रस्त्यावर उतरले आहेत. कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांच्या ...

Read more

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणाऱ्या राज्य सरकारचा निषेध’

दीपोत्सवाचे पर्व साजरे होत असताना आपला बळीराजा मात्र मदतीविना संकटात आहे. त्याची दिवाळी या सरकारने अंधारातच ठेवली, अशा शब्दात  विरोधी ...

Read more

फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पुन्हा एक पत्र, ‘शेतकर्‍यांना तातडीने मदत द्या’

मुंबई - अतिवृष्टी आणि बोंडअळीमुळे कापूस-सोयाबीनचे प्रचंड नुकसान झालेले असतानासुद्धा विदर्भातील शेतकर्‍यांना कुठलीही मदत मिळाली नाही. अशात शेतमाल खरेदीसुद्धा अद्याप ...

Read more

“..अन्यथा ‘मातोश्री’वर दिवाळी साजरी होऊ देणार नाही”; नवनीत राणा यांचा इशारा

अमरावती - काही दिवसांपूर्वी राज्यभरात झालेल्या अतिवृष्टीचा फटका अमरावती जिल्ह्यालाही बसला होता. यात शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत ...

Read more

सोलापूर : खासदार स्वामींचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष, प्रणिती शिंदे मदतीसाठी आल्या पुढे

सोलापूर : अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राजकीय पक्षाचे नेते देखील विविध भागांचा दौरा करत नुकसानीची पाहणी करत ...

Read more

…अन् त्या माऊलीला पाहून प्रवीण दरेकरांना रडू कोसळले

सांगली : ओल्या दुष्काळामुळे महाराष्ट्रातील बहुतांश भागातील मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. सर्वच पक्षातील नेते सध्या ...

Read more

शेतकऱ्यांसाठी उर्जामंत्र्यांनी केली महत्त्वाची घोषणा

मुंबई : अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या संकटात अडकला आहे. शासनाकडे मदतीची अपेक्षा केली जात आहे. यातच आता शेतकऱ्याला संकटकाळात काहीसा ...

Read more
Page 2 of 3 1 2 3

Recent News