Tag: Chief Minister Uddhav Thackeray in the state

“बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही आता बकरीसेना झाली”; नारायण राणेंचा शिवसेनेवर घणाघात

मुंबई :  भाजप आणि शिवसेना यांच्यातील राजकीय संघर्ष थांबता थांबेना झाला आहे. शिवसेनेवर टिका करण्याची कोणतीही संधी राणे कुटुंबीय सोडत ...

Read more

“शिवसंपर्क अभियान नव्हतं तर शिव्या संपर्क भाषण होतं”

मुंबई :  मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्षात किती मराठी लोकांना रोजगार तसेच किती लोकांच्या चुली पेटवल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी तरूणांच्या हातात ...

Read more

“२५ वर्षे कशाला, २५० वर्षे म्हणा”; मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भाजप नेत्याची प्रतिक्रिया

मुंबई :  उद्धव ठाकरे यांनी पुढील 25 वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री राज्यात असला पाहिजे, त्यासाठी आपली सत्ता आहे. लोकांच्या आपल्याकडून अपेक्षा ...

Read more

दुसऱ्यांच्या वजनाबद्दल, व्यंगाबद्दल बोलता, मग कोणी म्याव म्याव आवाज काढला, तर वाईट का वाटलं?

मुंबई :  बाबरी पाडली होती तुम्ही कुठे होता ? असा सवाल करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र ...

Read more

मग औरंगजेबच्या कबरीपर्यंत पोहचता यावं यासाठी का बुलेट ट्रेन? भाजप- शिवसेनेत ‘बुलेट ट्रेन वार’

मुंबई :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच्या सभेत मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनची काय गरज आहे ? असा सवाल करीत भाजपवर ...

Read more

टोमणे सभेत मुख्यमंत्री, राष्ट्रवादी अन् काॅंग्रेसची बंधनं झुगारून बाळासाहेबांचं स्वप्न पुर्ण करणार का?

ठाणे :  राज्यात सध्या राजकीय नेते सभांमधून एकमेकांवर चिखलफेक करण्यात दंग आहेत. मनसे अध्य़क्ष राज ठाकरे यांच्या सभेनंतर देवेंद्र फडणवीस ...

Read more

“टोमणे कट्टा एक डिजिटल प्लॅटफॉर्म, त्यांच्या टीमने तयार रहावं”; सभेआधी मुख्यमंत्र्यांना भाजपने डिवचलं

मुंबई :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सध्या जोरदार सभा सुरू आहे. तसेच विरोधी पक्षनेते देेवेंद्र फडणवीस यांची देखील पोलखोल ...

Read more

देशमुखांना दिलासा मिळण्याची शक्यता! गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे सोपवला चांदिवाल आयोगाचा अहवाल

मुंबई :  राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयातून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण या प्रकरणासंबंधी राज्याचे गृहमंत्री दिलीप ...

Read more

“आमच्या रक्तात हिंदूत्त्व, त्यासाठी कोणतीही शाल पांघरण्याची गरज नाही”; देवेंद्र फडणवीस

पुणे :  महाराष्ट्राचे एक खूप मोठे साहित्यिक आहेत. त्यांनी 15 ते 20 वर्षांपूर्वी एक पुस्तक लिहिलं आहे त्यात त्यांनी म्हटले ...

Read more

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं ‘ते’ पत्र बनावट! नियुक्तीसाठी पाठवलेली ‘ती’ सहा नावं कोणती?

मुंबई :  राज्याच्या हिवाळी अधिवेशात विधान परिषदेतील 10 सदस्यांचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर त्यांना निरोप देण्यात आला होता. तसेच विधान परिषदेतील  ...

Read more
Page 1 of 2 1 2

Recent News