Tag: MLA Bachhu Kadu

महायुतीतून कधी बाहेर पडणार ? बच्चू कडूंनी थेट स्पष्टच सांगितलं

मुंबई : महाविकास आघाडीतून सत्ताधारी महायुतीत  गेल्यानंतर अपक्ष आमदार बच्चू कडू सातत्याने चर्चेत राहिले आहेत. सुरूवातीपासून कॅबिनेटपदासाठी आग्रही राहिल्यानंतर अजित ...

Read more

“अनिल बोडेंनी आपली लायकी पाहून बोललं पाहिजे,” एकनाथ शिंदेंसाठी बच्चू कडू सरसावले

मुंबई : शिवसेनेच्या जाहिरातीवरून शिंदे-फडणवीस यांच्या महायुतीतील नेत्यांमध्ये घमासाम सुरू झालं आहे. खासदार अनिल बोंडे यांनी एकनाथ शिंदे यांना थेट ...

Read more

“कारल्याला काही कारलं येत नाही अन् सूनबाई काही माहेरी जात नाही”, बच्चू कडूंची मंत्रिमंडळ विस्तारावर खोचक टिप्पणी

मुंबई : महाराष्ट्रात सत्तासंघर्षातील 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कोर्टाने विधानसबभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. परंतु अजूनही एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार ...

Read more

बच्चू कडूंनी अमरावतीवर दावा ठोकला, विधानसभेच्या जागांचा आकडा ही सांगितला, कडू सरकारविरोधात शड्डू ठोकण्याच्या तयारीत

अमरावती : आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी आता जागा वाटपाची राज्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडी सोबतच, भाजप-शिंदे गटातही याबाबतची ...

Read more

“कुणी कितीही दावा केला तरी आम्ही जागा लढविणार,” बच्चू कडूंनी नवनीत राणांच्याविरोधात शड्डू ठोकला,

अमरावती : आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी आता जागा वाटपाची राज्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडी सोबतच, भाजप-शिंदे गटातही ...

Read more

मोठी बातमी..!”बच्चू कडू खाणार तुरूंगाची हवा, कोर्टाने दिली दोन वर्षाची शिक्षा”?

मुंबई : प्रहार संघटनेचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू यांच्या अडचणी वाढल्याआहेत. बच्चू कडू यांना दोन वर्षाचा कारावास ...

Read more

“गुवाहाटीला जाण्यानं मंत्रालय झालं असेल तर अजून दोनदा गुवाहाटीला जाऊ”, बच्चू कडू

मुंबई : मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा सगळा अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे आहे. त्यामुळेच ते याविषयावर निर्णय घेतली. पंरतु न्यायालयाच्या निकालावरून मंत्रिमंडळाचा ...

Read more

मंत्रीपद घेतलं म्हणजे सगळं बटण सारख व्यवस्थित होते असं नाही – बच्चू कडू

मुंबई : मंत्रीपद घेतलं म्हणजे सगळं बटण सारख व्यवस्थित होते असं नाही. काही गोष्टी या आंदोलनाच्या माध्यमातूनच झाल्या पाहिजे. आंदोलन ...

Read more

शेतकऱ्यांच्या आंदोलनात पोहोचले ठाकरे सरकारचे ‘हे’मंत्री

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या शेतकरी विधेयकांना देशभरातून विरोध होताना दिसत आहे. हि विधेयके रद्द करण्याच्या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून ...

Read more

..तर दिवाळीनंतरही शाळा सुरू होणे अशक्य ! शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांचे सूचक वक्तव्य

  अमरावती : दिवसेंदिवस करोनाचा संसर्ग राज्यात वाढत असला तरी, आता शाळा सुरू करण्याची मागणीही होत आहे. अशातच दिवाळीनंतर करोनाचे ...

Read more
Page 1 of 2 1 2

Recent News