पुणे : राज्यात भाजपने ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग या तपास यंत्रणांचा गैरवापर करून महाराष्ट्रात आणि त्याआधी इतर राज्यांत विधिवत पद्धतीने निवडून आलेले सरकार पाडले. नेत्यांवर चौकशीची कारवाई करायची. त्यांना तुरूंगात डांबून ठेवायचं. दहशत निर्माण करायची असा उद्दोग भाजपने राज्यात तसेच देशात सुरू केल्याची टिका माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
हेही वाचा…राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने पक्षातीलच निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावललं, कार्यकर्त्यांचा उघडपणे रोष
लोणावळ्यात कॉंग्रेसचे दोन दिवसीय चिंतन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या चिंतन शिबिरात राज्यातील कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी उपस्थिती लावली आहे. याच शिबीरातून पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा…राज्यसभेची उमेदवारी नाकारली, पण हर्षवर्धन पाटलांना भाजपात लागली मोठी लॉटरी, गेल्या ५० वर्षाच्या इतिहासात प्रथमच
केंद्रीय आणि राज्यातील चौकशी आणि तपास संस्थांचा दुरूपयोग करून विरोधी पक्ष फोडायचे, सरकार बदलायचे. आपलं सरकार आणायचं. ज्याला ऑपरेशन कमळ असं नाव दिलेलं आहे. या सर्व गैर कृत्यांमध्ये संविधानिका पदावर असलेले राज्यपाल आणि विधानसभेचे अध्यक्ष यांच्या हस्ते संविधानाला आणि राज्यघटनेला काळिमा फासत ही सर्व कारवाई चालू असल्याचा आरोप देखील चव्हाणांनी लावला.
READ ALSO :
हेही वाचा…धनगर समाजाला कोर्टाचा मोठा धक्का, ST प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी फेटाळली
हेही वाचा…“शरद पवारांचं राजकीय अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न,” शरद पवार गटाची कोर्टात धाव, निर्णय बदलणार ?
हेही वाचा…“ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही,” चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा
हेही वाचा…अजिदादांनी बारामतीतून लोकसभेचं रणशिंग फुंकलं, सुप्रिया सुळेंना दिले मोठे आव्हान, म्हणाले..
हेही वाचा…“पुन्हा येतोय धंगेकर पॅटर्न, भयमुक्त पुण्यासाठी”, पुणे लोकसभेसाठी धंगेकर फिक्स? भाजपला घाम फुटणार ?