मुंबई : राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण प्रकरणात कोर्टाने पुन्हा कानउघडणी केली आहे. विशेष न्यायालयाने राणा दाम्पत्याला १९ जानेवारी रोजी न्यायालयात हजर न झाल्यात जामीनपार वॉरंट अटक काढले जाईल, असे न्यायालयाने सांगितले आहे. याप्रकरणी दोषमुक्तीसाठी डिसेंबर महिन्यात दाखल केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता.
हेही वाचा…शिवसेना अपात्र निकालावर राज्यात संतापाची लाट, भाजप अन् शिंदेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
मातोश्रीबाहेर हनुमान चालीस पाठण प्रकरणावरून कोर्टात हजर राहण्याचे आदेश राणा दाम्पत्याला देण्यात आले होते. परंतु वारंवार समन्स बजावूनही राणा दाम्पत्याला कोर्टात हजर झाले नाहीत. यातच आता कोर्टाने राणा दाम्पत्याला कडक शब्दात खडसावलं आहे. कोर्टात हजर झाले नाहीत तर त्यांच्या विरोधात जामीनपात्र अटक वॉंरट काढले जाईल. असा इशारा कोर्टाने दिला आहे.
हेही वाचा…“२०२४ ला नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले नाही तर भरचौकात फाशी घेणार,” संतोष बांगरांचं मोठं विधान
दरम्यान, मागच्या वेळी झालेल्या सुनावणीलाही राणा दाम्पत्य उपस्थित नसल्याची बाब सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे राणा दाम्पत्याला न्यायालयाचाही आदर राहिला नसल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला आहे. मात्र हा दावा चुकीचा असल्याचे सांगून राणा दाम्पत्याच्या वकिलांनी या प्रकरणाची सुनावणी स्थगित करण्याची मागणी केली होती.
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी..!”पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा वाद अजितदादांनी मिटवला”
हेही वाचा…उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळू नये म्हणून आमदार पात्र ठरवले का ? राहुल नार्वेकरांनी दिले उत्तर म्हणाले…
हेही वाचा…शिंदेंचा ठाकरेंवर घराणेशाहींचा आरोप, अंबादास दानवेंनी भाजपमधील ‘ती’ यादीच पाठवली
हेही वाचा…“अजित पवारांना शिखर बॅंक घोटाळ्यातून फडणवीसांनी वाचवलं अन् आता नरेंद्र मोदी…” कुणी केला मोठा गौप्यस्फोट
हेही वाचा“संजय राऊत अन् आदित्य ठाकरेंच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार,”, शंभुराज देसाई काय काय म्हणाले..?