नवी दिल्ली : राज्यात पुन्हा एकदा बैलगाडा शर्यतीचा थरार रंगणार आहे. गेल्या काही वर्षापासून सर्वोच्च न्यायालयामध्ये बैलगाडा शर्यतीसंदर्भात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेत बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात बैलगाडा शर्यतीचा थरार रंगणार आहे. या निर्णयामुळे बैलगाडा हौशींमध्ये आनंदाचा वातावरण निर्माण झालं आहे.
हेही वाचा…“..तर मला आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल,” भाजप आमदाराचा थेट फडणवीसांना इशारा
सर्वोच्च न्यायालयात आज बैलगाडा आणि जल्लू कट्टू हा महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू या तीन राज्यांशी संबंधित याचिकांवर निकाल देण्यात आला. या निकाल कोर्टात डिसेंबर पर्यंत राखून ठेवला होता. परंतु त्यावर आज कोर्टात निकाल देण्यात आला आहे. या संंबंधित तीन्ही राज्यांनी कायदा केला होता. त्यावर कोर्टाने हिरवा कंदिल दिला आहे.
हेही वाचा…आगामी महिन्यात राजकीय सभांचा धुमधडका, राष्ट्रवादी अन् सेना मैदानात, शिंदें-फडणवीसांना धास्ती ?
सर्वोच्च न्यायालयाने २०१४ साली बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली होती. त्यानंतर २०१६ साली सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली. परंतु काही संघटनांनी यावर याचिका दाखल केल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. त्यांनी काही अटी शर्ती कोर्टाने घालून दिल्या होत्या.
READ ALSO :
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरेंचे मुंबईत ‘सहा’ शिलेदार ठरले, शिंदे-फडणवीसांच्या विरोधात मोठी रणनीती
हेही वाचा…“महाविकास आघाडी फुटायला सुरूवात, राष्ट्रवादीमध्ये अधिक जास्त….”, प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान
हेही वाचा…‘भाजप’ही लवकरच भाकरी फिरवण्याच्या तयारीत, कार्यकारिणीची बैठकीनंतर…
हेही वाचा…शरद पवारांची ‘रणनीती’ ठरली, राष्ट्रवादीची मोठी फौज मैदानात, संपुर्ण महाराष्ट्र काबीज करणार ?
हेही वाचा…मुंडे भाऊ-बहिण निवडणुकीत पुन्हा एकत्र..? बीडच्या राजकारणात एकच चर्चा