मुंबई : काॅंग्रेसमध्ये सध्या कोणताही अतंर्गत वाद सुरू नाही आहे. सध्या राज्यात जे काही सुरू आहे, ते काॅंग्रेसला बदनाम करण्याचा काम भाजपकडून सुरू आहे. नागुप आणि अमरावतीचा पराभव हा भाजपच्या जिव्हारी लागला आहे. तो पराभव पचवण्यासाठी भाजपकडून जाणूनबूजून सुरू केला आहे. त्यामुळे काॅंग्रेसमध्ये असं कोणतीही खदखद नाही. अशी प्रतिक्रिया काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
हेही वाचा..“उद्धव ठाकरे साहेबांचा अनादर मी करणार नाही,” उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून कलाट्यांचं सुचक वक्तव्य
नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या वेळी सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीवरून सध्या काॅंग्रेसमध्ये वाद सुरू झाला आहे. काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना याप्रकरणावरून विधीमंडळ पक्षनेता पदाचा राजीनामा दिला आहे. त्यावरून नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात वाद मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाला आहे. त्यावर काॅंग्रेसमध्ये असा कोणताही वाद नाही. काॅंग्रेसला बदनाम करण्याचा काम भाजपकडून सुरू आहे. असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा..कसब्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अपक्षांना राजकीय पक्षांकडून विनंती, भाजप, आघाडीचे नेते लागला कामाला
येत्या 15 तारखेला काॅंग्रेसच्या कार्यकारणीची बैठक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर काॅंग्रेसचे प्रभारी एच. के पाटील यांच्याशी चर्चा झाली आहे. यातच आता काॅंग्रेसचा हात से हात जोडो यात्रेचं देखील नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे त्याठिकाणी चर्चा होण्याची शक्यता आहे.
Read also
- हेही वाचा..“डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राचा विकास होईल,” मोदींचा मुंबईत हल्लाबोल
- हेही वाचा..आता माघार नाहीच, चिंचवडची पोटनिवडणुक तिरंगी, राहुल कलाटे सत्ताधारी आणि विरोधकांचा घाम फोडणार?
- हेही वाचा..“आम्ही ज्वारी, बाजरीच भाकर खातो, पण काही लोकांसाठी हे नवं आहे”, सुप्रिया सुळेंचा मोदींवर हल्लाबोल
- हेही वाचा..“मावळ लोकसभेसाठी सुनील शेळकेंचे चिंचवडमधून ‘रणशिंग’ – विद्यमान खासदार श्रीरंग बारणेंना आव्हान
- हेही वाचा..कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे दिग्गज नेते मैदानात, अमित शहांचा 19 तारखेला पुणे दौरा