मुंबई : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्यूबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वादग्रस्त विधान केले. त्यावर राज्यातील विरोधकांनी फडणवीस यांच्यावर जोरदार टिका केली. तर देवेंद्र फडणवीस यांना मी कलंक-फडतुस असे शब्द फारच सौम्य झाले आहेत. त्यांची मानसिक तपासणी करावी लागेल. तसेच महाराष्ट्राला एक मनोरूग्ण गृहमंत्री लाभाला आहे. अशी टिका ठाकरेंनी केली. त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे.
हेही वाचा….पुण्यात मोठा राडा..! भाजपच्या कार्यकर्त्यांकडून महिलांना मारहाण अन् अर्वाच्च शिवीगाळ, सुप्रिया सुळे संतापल्या, म्हणाल्या…
अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणी विरोधकांनी गृहमंत्री पदाच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. त्यावर एखाद्याच्या गाडीखाली श्नान जरी आला तर राज्यातील विरोधक गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील असा टोला फडणवीसांनी लगावला. त्यावर ठाकरेंनी फडणवीसांचा उल्लेख मनोरूग्ण गृहमंत्री म्हणून केला. त्यावर आता उद्धव ठाकरे यांची भाषा आणि त्यांचे शब्द पाहता. मला हे ठामपणे वाटते की उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावर परिमाण झाला आहे. मी आता ऐवढेच म्हणेण की गेट वेल सून मी त्यांना बाकी काहीही प्रतिक्रिया देणार नाही. असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
हेही वाचा…“गुंडगिरीचं हे घोंगावणारं वादळ सामान्यांच्या आणखी जवळ ! आता गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायलायच हवा”
दरम्यान, भाजपच्या गुंडांनी धमकी दिली होती. पोलिसांनी यांना अडवून ठेवलं होतं. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच पोलिस प्रमुखांनी जनतेला उद्देशून असे रश्मी शुक्ला यांनी जनतेला उद्देशून पत्र लिहिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांना मी कलंक बोललो, फडतुस बोललो. आता कलंक, फडतुस असे शब्द फारच सौम्य झाले आहेत. पण त्यांना निर्घून आता त्यांची मानसिक तपासणी करावी की काय ? असं वाटायला लागलं आहे. यातच महाराष्ट्राला एक मनोरूग्ण गृहमंत्री लाभलाय का ? असा सवाल देखील ठाकरेंनी केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा..“राज्य सरकारला ताबोडतोब बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावा,” कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी
हेही वाचा…“मुख्यमंत्र्यांचे चिरंजीवांनी दिल्लीच्या तख्तासमोर अक्षर:क्ष लोळण घातली, छत्रपतींचा केला अपमान”
हेही वाचा…निवडणुकांआधीच मुख्यमंत्र्यांच्या डोक्याला ताप वाढवणारा सर्व्हे, एकनाथ शिंदेंची लोकप्रियता घटली?
हेही वाचा…“त्या दोघांनाही मारण्याची सुपारी आणखी कुणी दिली होती का ?”उद्धव ठाकरेंना उपस्थित केला सवाल
हेही वाचा…फडतूस-कलंक हे फार सौम्य शब्द झाले, महाराष्ट्राला ‘मनोरुग्ण’ गृहमंत्री लाभलाय का? ठाकरेंनी फडणवीसांना डिवचलं