नगर : नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात जो राजकीय संघर्ष आहे तो आता चव्हाट्यावर आलाय भाजपचे आमदार आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्यात आता जोरदार खडा जंगी बघायला मिळत आहे निलेश लंके पहिल्यांदा आमदार झालेत त्यांना दुसऱ्यांदा निवडून येण्याची गरज वाटत नाही अशी टीका भाजपचे आमदार आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निलेश लंके यांच्यावर केल्या त्यावर आता निलेश लंके यांनी प्रत्युत्तर दिलाय.
हेही वाचा…“फर्निचर वाली बाई मुळे पहिली विकेट गेली”, सुषमा अंधारेंला मनसेचा अप्रत्यक्ष टोला
आपल्या मतदारसंघात पालकमंत्री खासदार ही आमदारांच्या पत्रावरती किती विकास निधी आलाय ते अगोदर सांगायला हवे हे तुम्ही उद्या पत्रकार परिषद किंवा बजेट बुक मध्ये सांगा असा इशारा निलेश लंके यांनी भाजपला दिलाय .
हेही वाचा…मुंडे भाऊ-बहिणीचे राजकारणात पुन्हा सुर जुळले, पंकजा मुंडे अध्यक्षपदी, तर धनंजय मुंडे….
पुढे म्हणाले की, मी आमदार झाल्यानंतर मी हे सांगू शकतो की माझ्या माध्यमातून हे काम झालं काम झालं आहे परंतु राधाकृष्ण विखे पाटील खासदार होऊन चार वर्ष झाले परंतु त्यांनी एक रुपयाचा सुद्धा काम केलं नाही ही लोकं फक्त भमपकपणे सांगायचे. जिल्हा परिषद च्या शाळा आम्ही मंजूर केल्या परंतु त्याचं श्रेय आता ते घेत आहेत, असंतुष्ट आत्मे आता जागे झाले आहेत. आपल्या जिल्ह्यातील असंतुष्ट आत्मे यांच्या अंगावर कधी गुलाल पाडला नाही ते आता या कामाचं श्रेय घेत आहे. अशीही टिका त्यांनी केली आहे.
हेही वाचा…“९९ टक्के लोक मलाही मुख्यमंत्री करू इच्छीतात”, त्या सर्व्हेवर आव्हाडांची प्रतिक्रिया
कालच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माझ्यावरती टीका केली वारकऱ्यांना मी मारलं असं ते म्हणतायेत तर मग त्यांनी त्या वारकऱ्यांना भेटायला जायला हवं होतं भेटायला गेले नाही परंतु त्यांच्या ते जिव्हारी लागला आहे, म्हणून ते सांगता येत की निलेश लंके यांना दुसऱ्यांदा आमदार व्हायचं नाही. आमदार व्हायचं की नाही ते जनता ठरवणार, परंतु तुझ्या पोराला दुसऱ्यांदा खासदार होऊ द्यायचं की नाही ते आम्ही ठरवणार, असं म्हणत निलेश लंके यांनी खासदार सुजय विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान दिलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“शिंदेंच्या मंत्रिमंडळातील ‘५’ मंत्र्याची हकालपट्टी होत नाही, तोपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही”
हेही वाचा…“मोदींनी कोवीडची लस शोधून काढली, मग बाकीचे काय गवत उपटत होते का?”, ठाकरेंचा फडणवीसांना सवाल
हेही वाचा…“आजच्या काळातील जगातील सर्वांत मोठा नेता म्हणजे राहुल गांधी”
हेही वाचा…“राहुल शेवाळेंचं ‘ते’ पत्र फडणवीसांना गेलं अन् मनिषा कायंदेंचा गेम झाला”
हेही वाचा…पुणे जिल्ह्यातील आगामी निवडणुकीत राजकीय गणितं बिघडणार, नवा सर्व्हे आला समोर, भाजप, राष्ट्रवादी, काॅंग्रेसलाही बसणार फटका ?