मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या अन्य आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, खरी परंतु खातेवाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. त्यामुळे आता तिन्ही नेते दिल्लीत जाणार आहेत.
हेही वाचा…पुण्याला मिळणार आणखी एक मंत्रीपद, आजच होणार राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार ?
अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यातच अर्थखात्यासह सरकारमधली महत्वाची खाती मिळावी, यासाठी राष्ट्रवादी आग्रही असून याचा शिंदे गट विरोध करीत आहेत. त्यासाठी तीन दिवस तिन्ही पक्षाचे नेत्यांच्या रात्री उशिरापर्यंत बैठका झाल्यात. परंतु यातच काही साध्य झालं नाही. त्यामुळे आता आज तिन्ही पक्षाचे नेते दिल्लीत जाणार आहे.
हेही वाचा…रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिंदे-राष्ट्रवादीत वादाची पहिली ठिणगी, राजकारण तापणार
दरम्यान, अजित पवार मुंबईवरून दिल्लीला रवाना झाले आहेत. तर दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे थोड्याच वेळात दिल्लीला जाणार आहे. दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करून राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…गोगवालेंना ‘ते’ वाक्य भोवलं, रोहित पवारांसह आख्खी राष्ट्रवादी आदिती तटकरेंच्या पाठिंशी
हेही वाचा…“ .त्यावेळी मी मृत्यूची वाट पाहत होते…,” निलम गोऱ्हे हुंदका देत व्यक्त झाल्या
हेही वाचा…“आपल्या घाशातील घास खाणारी राष्ट्रवादी सरकारमध्ये आली”, बच्चू कडूंची पुन्हा नाराजी
हेही वाचा…मंत्रीमंडळ विस्तार : पुण्यातून आमदार मिसाळ यांना ‘कॉल’ अन् पालकमंत्री चंद्रकांत पाटीलांची ‘विकेट’?
हेही वाचा…“इतक्या कलंकित गोष्टी करून सुद्धा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीपासून दूर”