ठाणे : राष्ट्रवादीत आमदार रोहित पवार आणि पार्थ पवार यांच्या राजकारणातील यशाबाबत, संधीबाबत अनेकदा चर्चा केली जाते आहे. यातच आता आमदार रोहित पवार यांना एका निवडणुकीत पाडण्यासाठी अजित पवार यांनी कोण कोणाला फोन केले होते. ? असा सवाल शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे. त्यामुळे सध्या त्याची एकच चर्चा रंगली आहे.
हेही वाचा…““हिंदुत्व सोडल आहे, आता राम नवमी दिवशी तरी राम नाम घ्या”, भाजपचा राऊतांना टोला
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत अध्यक्षपदाच्या स्पर्धेत रोहित पवार उतरले होते. तेव्हा त्या निवडणुकीत रोहित पवार यांना पाडण्यासाठी अजित पवार यांनी षडयंत्र रचला होता. त्यांना पाडण्यासाठी अजित पवार यांनी कोण कोणाला फोन केले होते. ते अजित पवार यांनी सांगावं. असं नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे. तसेच पवार कुटुंबातील कोणती व्यक्ती रोहित पवार यांना पाडा म्हणून सगळ्यांना निरोप देत होती ते अजित पवार यांनी सांगावं. त्यांनी अगोदर आपल्या घरातलं बघावं आणि नंतर मुख्यमंत्र्यांवर टिका करावी, असेही म्हस्के म्हणाले.
हेही वाचा…संभाजीनगर राडा प्रकरण..! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, ४०० जणांवर गुन्हा दाखल, CCTV फुटेज आलं समोर
राज्यातील भोंगळ कारभारावरून काल अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांची मिमिक्री करत टिका केली होती. कसेल गतीमान सरकार अन् कसले काय? म्हणे आम्ही सर्वसामान्यांचे सरकार. असं म्हणत अजित पवार यांनी नाशिक येथील पत्रकार परिषेदत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता.
Read also
हेही वाचा…कुणी मागे हटेना..! “हेंबाड्या, मटणकरी, औरंग्या, माकडाची कुंडली,” राष्ट्रवादी अन् मनसेत ‘ट्विट’ वार जोरात
हेही वाचा…“..त्यांना न्यायालयीन कार्यवाहीच काहीच समजत नाही”, अन् फडणवीसांनी विरोधी पक्षाला सुनावलं
हेही वाचा…“अशा लोकांना महाराष्ट्रात न ठेवता त्यांना पाच-सात वर्षे बाहेर ठेवायला पाहिजे”, अन् प्रदेशाध्यक्ष संतापले
हेही वाचा…“सरकारमध्येच इच्छाशक्ती नसल्याने अशा संघटनांचे फावते”, नाना पटोलेंनी ‘त्या’ घटनेवर बोट ठेवले
हेही वाचा…“गांधी घराण्याचा अपमान झाला म्हणजे देशाचा अपमान झाला का ?” अमित शहांचा हल्लाबोल