बीड : मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटलांची तब्येत आता दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. परंतु माझा एक जीव जाईल पण ६ कोटी जीव वाचतील असं म्हणत तब्येत कितीही खालावली तरी सभा घेणार असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलं आहे. आरक्षणासाठी प्रचंड वेदना सहन केल्या आहेत. ज्या समाजाला मायबाप मानलं त्यांच्या बोलण्यातून लक्षात येतं की त्यांनी मला लेकरू मानलंय. असंही त्यांनी म्हटलं.
हेही वाचा…“जम्मू-काश्मीरमध्ये ३० सप्टेंबरपर्यंत निवडणुका घ्या,” सर्वोच्च न्यायालयाचे निवडणुक आयोगाला आदेश
मनोज जरांगे पाटलांच्या दौऱ्याचा आज १२ वा आणि शेवटचा दिवस आहे. जरांगे पाटील यांची तब्येत खालावल्याने जरांगे पाटील यांना आंबेजोगाई येथील थोरात मल्टी स्पेशालिटीमध्ये उपचार सुरू आहेत. तब्येत खालावल्याने तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तब्येत खालावली असली तर जरांगे पाटील आजचा शेवटचा दौरा करणार आहेत. आज त्यांची सभा बीड जिल्ह्यातील बोरी सावरगाव, धारूर, हरकी निमगाव येथील माऊली फाटा येथे पार डणार आहे.
हेही वाचा..“माजी आमदाराकडून मारहाण, जीवे ठार मारण्याची धमकी, पोलीसांत शेजाऱ्यांनी दिली तक्रार”
दरम्यान, प्रकृती ठिक नसली तरी नियोजित कार्यक्रमाला जाणार असं वक्तव्य मनोज जरांगे पाटलांनी केलं आहे. मराठा समाजाच्या न्यायाचा दिवस जवळ आला आहे. स्वत: च्या लेकरांसाठी मराठा समाज एकत्र आला आहे. एका नेत्याच्या दबावाखाली सरकार येतंय का ? असा प्रश्न देखील यावेळी त्यांनी उपस्थित केला आहे.
EAD ALSO :
हेही वाचा…सरकारमधील ‘दोन’ मंत्री कोण ? ज्यांच्या दबावामुळे मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी दिला राजीनामा
हेही वाचा..“अप्पा आज आपल्यात नसले तरी..,”गोपीनाथ मुंडे यांच्या जंयतीनिमित्त धनंजय मुंडेंची भावनिक पोस्ट
हेही वाचा…“देशाच्या सुरक्षेशी तडजोड नको..!” महेश लांडगेंचा सभागृहात रूद्रावतार, अबू आझमींची बोलतीच केली बंद
हेही वाचा…ठाकरे गट आणि शरद पवार गटाचा नाशिक लोकसभेचा फॉर्म्युला ठरला ? ठाकरेंच्या उमेदवारांचा पवार प्रचार करणार ?
हेही वाचा…मध्यप्रदेशचा नवा मुख्यमंत्री ठरला..! भाजपकडून मोहन यादवांच्या नावावर शिक्कामोर्तेब