मुंबई : ईडीने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना चौकशीसाठी बोलवले असता मुंबईत राष्ट्रवादीने रान पेटवून दिलं. ईडी आणि भाजपच्या विरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संपुर्ण राज्यभर आंदोलन करत सर्व कार्यकर्ते जयंत पाटलांच्या मागे असल्याचं संकेत दिलेत. यातच आता वंचित बुहजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीबाबत मोठं विधान केलं आहे.
हेही वाचा…नेता असावा तर असा…! ‘मराठा प्रवीण पिसाळ’ कुटुंबियासाठी पाच लाखांची मदत, गरज पडल्यास ‘मुली’ला घेणार दत्तक
राष्ट्रवादीत जयंत पाटील यांच्याप्रमाणेच अनेक जणांना जर अल्टिमेटम दिला की, आम्ही एकतर तुम्हाला अटक करू किंवा तुम्ही भाजपात या. तर ते भाजपात जाण्यासाठी कधीही इच्छुक असतील. ते तुरूंगात जाण्यास इच्छुक नसतील. त्यामुळे सध्याच्या ईडीच्या राजकारणात इथला सगळ्यात कमकुवत राजकीय घटक कोणता असेल तत तो राष्ट्रवादी काॅंग्रेस आहे. असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
हेही वाचा…भाजपला मिळाला विदर्भातील काॅंग्रेसचा बडा नेता, लवकरच भाजपमध्ये करणार प्रवेश ?
दरम्यान, बुधवारी सांयकाळी वंचित बहुजन आघाडीची भांडुपमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी आघाडीचे प्रमुख डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी विविध राजकीय मुद्यांवर आपली भूमिका मांडली.
READ ALSO :
हेही वाचा…“मोदी सरकारमधील मंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना घाणरेड्या शिव्या दिल्या”, मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
हेही वाचा…“बरं का..! ‘चित्रा काकू’ तुम्ही म्हणजे काही पुर्ण देश नाहीत”, अयोध्या पोळ अन् चित्रा वाघ यांच्यात ट्विटवार
हेही वाचा…“शिंदे आणि ठाकरे एकत्र येणार, उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत युती करणार”, काॅंग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा
हेही वाचा…२०१४ साली फडणवीसांना दिली होती टक्कर, काॅंग्रेसमधून निलंबित झाल्यानंतर भाजपच्या वाटेवर ?
हेही वाचा…२०२४ साली मोदींना ‘हा’ बडा नेता टक्कर देणार ? भाजपला धक्कातंत्र, सर्वेमधून आली महत्वाची माहिती