Tag: chhatrapati sambhajiraje wrote letter to cm uddhav thackeray

“पक्षात १२ वाजता या सांगून तुमची काय किंमत ठेवली? लाथ मारा त्या खासदारकीला”;

मुंबई :  शिवबंधन बांधण्यासाठी मातोश्रीवर या, असा निरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजी राजे यांना दिला होता. मात्र संभाजी राजे ...

Read more

दुसऱ्यांच्या वजनाबद्दल, व्यंगाबद्दल बोलता, मग कोणी म्याव म्याव आवाज काढला, तर वाईट का वाटलं?

मुंबई :  बाबरी पाडली होती तुम्ही कुठे होता ? असा सवाल करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र ...

Read more

“टोमणे कट्टा एक डिजिटल प्लॅटफॉर्म, त्यांच्या टीमने तयार रहावं”; सभेआधी मुख्यमंत्र्यांना भाजपने डिवचलं

मुंबई :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सध्या जोरदार सभा सुरू आहे. तसेच विरोधी पक्षनेते देेवेंद्र फडणवीस यांची देखील पोलखोल ...

Read more

नियतीने पलटी मारल्यावर तुमच्या घराचं काय होणार? आजीबाईंच्या भेटीवरून निलेश राणेंचा सवाल

मुंबई :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात आला. त्यासाठी ते मुंबई दौऱ्यावर आले होते. मात्र ...

Read more

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं ‘ते’ पत्र बनावट! नियुक्तीसाठी पाठवलेली ‘ती’ सहा नावं कोणती?

मुंबई :  राज्याच्या हिवाळी अधिवेशात विधान परिषदेतील 10 सदस्यांचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर त्यांना निरोप देण्यात आला होता. तसेच विधान परिषदेतील  ...

Read more

“मुख्यमंत्र्यांच्या घरी हनुमान चालिसेचं पठण व्हायलाच पाहिजे”; रवी राणा यांची मागणी

मुंबई :  राज्यात सध्या हनुमान चालिसा आणि मशिदीवरील भोंग्यांबाबत राजकारण सुरू आहे. उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुण्यात येत ...

Read more

सोमय्यांचा निशाणा आता मुख्यमंत्र्याच्या मेव्हाण्यावर! 29 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

मुंबई :  गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या हे नॉट रिचेबल होते. त्यानंतर त्यांच्यावर सत्ताधारी पक्षाकडून खास करून शिवसेनेचे ...

Read more

“मी महाराष्ट्राच्या जनतेचा वचन देतो की..”; किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारविरूद्ध पुन्हा एल्गार

मुंबई :  गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या हे नॉट रिचेबल होते. त्यानंतर त्यांच्यावर सत्ताधारी पक्षाकडून खास करून शिवसेनेचे ...

Read more

शिवसेनेचे 18 खासदारांपैकी 14 खासदार आमच्या संपर्कात; प्रसाद लाड यांचा दावा

मुंबई :  गेल्या काही दिवसांपासून राज्यात महाविकास आघाडी आणि भाजप असा राजकीय संघर्ष बघायला मिळत आहे. मात्र अशातच आता अलिकडेच ...

Read more

ठाकरे सरकारनेही मोदी सरकारच्या पाऊलावर पाऊल टाकावं, छत्रपती संभाजीराजेंनी केली मागणी

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा राज्य सरकारचा कायदा रद्द करण्याचा निर्णय दिल्यानंतर, राज्यात मोठी खळबळ उडाली. यामुळे एकीकडे मराठा ...

Read more

Recent News