Tag: Chief Minister Uddhav Thackeray called on Prime Minister Narendra Modi

“आधी ‘ईडी-पीडा’ टळावी, यासाठी अग्नी पेटवा, खिचडी आपोआप शिजत जाईल”

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या यशाचे श्रेय विरोधकांचे जे विखुरलेपण आहे, त्या बेकीस द्यायला हवे. विरोधक एकीची वगैरे भाषा बोलतात, ...

Read more

घराणेशाहीच्या वक्तव्यावर अजित पवारांचं मोदींना सडतोड प्रत्युत्तर, म्हणाले, “बळजबरीने पदावर बसलं तर..;”

मुंबई :  राजकीय घराणेशाहीमुळे भारतातील प्रत्येक संस्थेमध्ये घराणेशाहीला पोषण दिले जात आहे. याच कारणामुळे माझ्या देशाचे सामर्थ्य, बुद्धीमत्तेला नुकसान पोहोचत ...

Read more

“मोदींपेक्षा कोणी मोठं नाही, त्यांनीच अजित दादांनी पहिले बोलावं असं म्हटलं होतं”

पुणे :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल देहु येथे संत तुकाराम महाजांच्या शिळा मंदिरांचं उद्घाटन करण्यात आले. मात्र इतक्या ...

Read more

“पक्षात १२ वाजता या सांगून तुमची काय किंमत ठेवली? लाथ मारा त्या खासदारकीला”;

मुंबई :  शिवबंधन बांधण्यासाठी मातोश्रीवर या, असा निरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजी राजे यांना दिला होता. मात्र संभाजी राजे ...

Read more

“मोदींची धार्मिक विखार अन् हिंसक विचार पेरणारी विचारसरणी”; ब्रिटीश नेत्यानी मांडले आपले मत

मुंबई :  देशात एव्हाना राज्यात महागाईने सर्वसामान्य माणसाचं कंबरडं मोडलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारविरोधात सध्या राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसने आक्रमक भूमिका ...

Read more

“२५ वर्षे कशाला, २५० वर्षे म्हणा”; मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भाजप नेत्याची प्रतिक्रिया

मुंबई :  उद्धव ठाकरे यांनी पुढील 25 वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री राज्यात असला पाहिजे, त्यासाठी आपली सत्ता आहे. लोकांच्या आपल्याकडून अपेक्षा ...

Read more

“छान आहे, अशीच गुणी मंडळी जोपासा”; मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अमृता फडणवीसांची मिश्किल टिप्पणी

मुंबई :   काल महाराष्ट्राचं दिनाचं औचित्य साधून राज्यात विविध कार्यक्रम पार पाडले. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथून ...

Read more

..तर या अब्दुल सत्तारांना तुरूंगात डांबून दाखवा; नितेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

रत्नागिरी :  राज्यात सध्या सत्ताधारी विरूद्ध विरोधी पक्षांमध्ये जोरदार राजकीय संघर्ष सुरू आहे. विविध मुद्द्यांमुळे राज्यात विरोधी पक्षांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार ...

Read more

नियतीने पलटी मारल्यावर तुमच्या घराचं काय होणार? आजीबाईंच्या भेटीवरून निलेश राणेंचा सवाल

मुंबई :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात आला. त्यासाठी ते मुंबई दौऱ्यावर आले होते. मात्र ...

Read more

“राज्यात हनुमान चालिसा वाचणे, राजद्रोहाचा गुन्हा होत असेल तर आम्ही 100 वेळा गुन्हा करू”

मुंबई :  गेल्या काही दिवसांपासून राज्यातील परिस्थिती विविध घटनांमुळे तणावाची झाली आहे. याच संदर्भात राज्याचे विरोधी पक्षांसह मनसे अध्यक्ष राज ...

Read more
Page 1 of 2 1 2

Recent News