Tag: dangerous! 32 killed in Raigad talai village due to landslide; Possibility of increasing the number

अतिवृष्टीमुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांतील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर

मुंबई :  राज्यातील अतिवृष्टीमुळे दऱड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर ...

Read more

महाराष्ट्र संकटात, राज ठाकरेंची मनसैनिकांना साद!

मुंबई : गेल्या आठवडाभरापासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने, पश्चिम महाराष्ट्रात हाहाःकार उडाला असून, त्यामुळे सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर, चिपळूण, महाड, ...

Read more

पुणे महापालिकेचा भोंगळ कारभार: मुसळधार पावसात पर्जन्यमापक यंत्रणा बंदच

पुणे : राज्याबरोबरच शहरातही पावसाचा जोर वाढलेला असताना पालिकेने क्षेत्रीय कार्यालय स्तरावर उभारलेले सर्व १५ स्वयंचलित पर्जन्यमापक चक्क बंद स्थितीत ...

Read more

रायगडमध्ये आणखी एक दरड दुर्घटना, पोलादपूर येथे दरड कोसळून ११ जणांचा मृत्यू

रायगड : पोलादपूर तालुक्यातील केवनाळे, सुतारवाडी येथे गुरुवारी रात्री दरड कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला आहे. १३ जखमींना पोलादपूर आणि ...

Read more

जयंत पाटलांचं सांगलीकरांना कळकळीचं आवाहन! मुलंबाळं, जनावरं आणि महत्त्वाच्या वस्तू घेऊन तातडीने स्थलांतरीत व्हा!

कोकण : गेल्या आठवड्याभरापासून मुंबईसह कोकणात अतिवृष्टीने हाहाःकार उडाला असून, पश्चिम महाराष्ट्राच्या सहयाद्रीच्या डोंगररांगांच्या कुशीत असलेल्या सातारा, कराड, कोल्हापूर, चिपळूण, ...

Read more

मुख्यमंत्र्यांनी मंत्रालय नियंत्रण कक्षातून दिले, डोंगरउतारांवरील वस्त्यांमधील रहिवाशांचे स्थलांतर करण्याचे आदेश

मुंबई : कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र, तसेच राज्यात ठिकठिकाणी अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीचा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील नियंत्रण ...

Read more

तळीयेनंतर राज्यात अजून एक मोठी दुर्घटना, राज्यात आत्तापर्यंत एकूण ५० जणांचा

सातारा : गेल्या आठवड्याभरापासून मुंबईसह कोकणात अतिवृष्टीने हाहाःकार उडाला असून, पश्चिम महाराष्ट्राच्या सहयाद्रीच्या डोंगररांगांच्या कुशीत असलेल्या सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर, ...

Read more

राज्यातील पूरग्रस्त भागात मिळणार लसीकरणाला गती! फडणवीसांना सोबत घेऊन राजेश टोपे जाणार केंद्राकडे

मुंबई : गेल्या जवळपास २ वर्षांपासून देशात महामारीचं संकट थैमान घालत आहे. राज्यात देखील महामारीचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊन, अनेक नागरिकांचे ...

Read more

रायगडच्या तळीयेमध्ये भीषण दुर्घटना, दरड कोसळून तब्ब्ल ३२ जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता

कोकण : गेल्या आठवड्याभरापासून मुंबईसह कोकणात अतिवृष्टीने हाहाःकार उडाला असून, पश्चिम महाराष्ट्राच्या सहयाद्रीच्या डोंगररांगांच्या कुशीत असलेल्या सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर, ...

Read more
Page 4 of 4 1 3 4

Recent News