मुंबई : आगामी काळात राज्यात महानगरपालिका, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यातच भाजप आणि शिवसेना शिंदे गट युती लोकसभेच्या ४८ जागा लढवणार आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडी देखील सर्वच्या सर्व जागा लढवणार असल्याचं संकेत दिलं आहे. यातच राजू शेट्टी यांची स्वाभिमानी संघटना देखील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.
हेही वाचा…“..त्यामुळे मी राहुल गांधींचे मनापासून आभार मानतो,” नितीन गडकरींचं राहुल गांधीबाबत मोठं विधान
सध्या तरी स्वाभिमान संघटना लोकसभेच्या ६ जागांवर लक्ष केंद्रीत करत आहेत. तसेच आम्हाला महाविकास आघाडी आणि महायुतीसारख्या मोठ्या आघाड्यामध्ये आता तरी रस नाही आहे. तसेच भविष्यात ६ जागा सोडून इतर ठिकाणी समविचारी पक्षांना पाठिंबा देण्याचा विचार होऊ शकतो. अजून तरी त्यावर चर्चा झालेली नाही. परंतु होऊ शकतं. असही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा…“शिवसेनाप्रमाणे काॅंग्रेसमध्येही तोच शिरस्ता,” राहुल गांधी आम्हाला वेळ देत नाही, काॅंग्रेसच्या नेत्यांची खंत
ज्यांना प्रमाणिकपण जनतेचं काम करायचं आहे. नुसतीच नौंटकी करायची आहे. त्यांना आमचा पाठिंबा नसणार. त्यांच्यासोबत आम्हाला कोणतीही युती करण्यात रस राहिलेला नाही. असंही राजू शेट्टी यांनी म्हटलंय.
Read also
हेही वाचा…‘स्वरदा बापट’ की ‘ मुरलीधर मोहोळ’, पुणे लोकसभेला ‘कुणाला’ उमेदवारी ?
हेही वाचा…या दशकातला सगळ्यात मोठा विनोद, ‘घराबाहेर पडू देणार नाही’, सुषमा अंधारेंनी बावनकुळेंची सगळीच काढली
हेही वाचा…“30 लाख दे, नाहीतर गोळ्या घालून ठार करू,” काॅंग्रेसच्या माजी नगरसेवकाला जीवे ठार मारण्याची धमकी
हेही वाचा…“तुमच्या घरात एक बाई घुसली आणि तुमच्याच पत्नीवर..”, सुषमा अंधारे फडणवीसांवर काय बोलून गेली ?
हेही वाचा…“तुमच्या टांगा सांभाळा, तुमची जीभ चुरू चुरू चालतेय,” संजय राऊतांचा बावनकुळेंना इशारा