नाशिक : सत्ता ही घरात बसण्यासाठी नसते, तर सर्वसामान्यांच्या घरात जाऊन सेवा करण्याची असते. अशा लोकांबद्दल शरद पवार साहेबांनी आपल्या पुस्तकात लिहून ठेवलं आहे. त्यामुळे त्याबद्दल काही बोलणार नाही. परंतु बाळासाहेबांनी संकल्पना पुढे घेऊन आम्ही काम करीत आहेत. असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टोला लगावला.
हेही वाचा…अजित पवारांची येवल्यात सभा, शरद पवारांना जोरदार प्रत्युत्तर देणार, तारिख निश्चित ?
शासन आपल्या दारी या नाशिक येथील कार्यक्रमात एकनाथ शिंदे बोलत होते. आमच्या सरकारमधील कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या हितासाठी कोणताही निर्णय घेतला नाही तर सर्वसामान्यांच्या हितासाठी घेतला आहे. यातच अजित दादांनी देखील नरेंद्र मोदी यांचं काम आवडलं अन् आमच्या सरकारमध्ये सहभागी झाले. असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…अजित पवार की शरद पवार ? अखेर नाशिकच्या ‘त्या’ आमदारानी जाहीर केली भूमिका
दरम्यान, भाजप-शिवसेना सरकारमध्ये महायुतीच्या सरकारमध्ये अजित दादांची भर पडली आहे. त्यामुळे आता हे महायुतीचं सरकार अधिक वेगाने निर्णय घेतील. असंही एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच अडीच वर्षात सगळं कामकाज बंद पडलं. परंतु महायुतीचं सरकार आल्यानंतर रखडलेल्या सर्व प्रकल्पांना मंजुरी दिली. असंही शिंदे म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“लोकांच्या पोटदुखीवर डॉ.एकनाथ शिंदे, अन् अजित पवार”, नाशकातून फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
हेही वाचा…“इंजिनाचा बोजा अंगावर घेतलेल्या ट्रकचा चालक ठाण्याचा, चेसी बारामती..”, रोहित पवारांनी डिवचलं
हेही वाचा…“अजितदादांना मुख्यमंत्री पद द्या, नाहीतर अर्थमंत्री पद, असा दिल्लीत होता प्रस्ताव “
हेही वाचा…अजित पवार गटाला मोठा धक्का, त्या आमदारांना राष्ट्रवादीने नोटीस पाठवली, ४८ तासाचा दिला वेळ
हेही वाचा…“ओरिजिनल गद्दारांसाठी काही शिल्लक राहिलंय का? ना खाती, ना इज्जत..!” आदित्य ठाकरेंनी डिवचलं