मुंबई : राज्याच्या राजकारणात आणखी एक मोठा राजकीय भूकंप घडला आहे राजाची विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडवणीस यांच्या सरकारमध्ये सहभागी झाले नाही राजकीय गणित सगळी बदलले आहेत यातच अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या अन्य नव आमदारांनी मंत्रीपदाची राजभवनावरती काल शपथ घेतली यावरून आता मोठा राजकीय पेज निर्माण झालाय यातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आता विधानसभा अध्यक्षांकडे राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांनी विरोधात अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली आहे त्यामुळे राज्यात आगामी काही काळात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…“मला पप्पू बोलतात ना…पप्पू चॅलेंज देतो..या माझ्या अंगावर…छातीवर वार करा”, आदित्य ठाकरेंचं चॅलेंज
विधानसभा सदस्य आणि राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी माझ्याकडे राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. त्या संदर्भात मला पत्र प्राप्त झाला आहे. त्या याचिका वाचल्यानंतर त्यावरील मत वाचल्यानंतर योग्य निर्णय घेईन, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलंय. त्यामुळे राष्ट्वरादीच्या मंत्र्यांवर अपात्रतेची कारवाई होणार का ? असा सवाल याठिकाणी उपस्थित होत आहे.
हेही वाचा…“मुंबई महानगरपालिकेचा सातबारा फक्त शिवसेनेच्या बापाच्या नावावर”, धडक मोर्चातून राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
दरम्यान, अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांनी काल राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, आदिती तटकरे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अत्राम, संजय बनसोडे, अनिल पाटील यांचा समावेश झाला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार अॅक्शन मोडवार…! कराड रवाना, कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत
हेही वाचा…सगळ्या भ्रष्टाचार नेत्यांना सामावून घेईन, असा त्याचा अर्थ होतो का ? अरविंद केजरीवालांचा मोदींना सवाल
हेही वाचा…“मुंबईचे सगळे दरोडेखोर आज एकत्र जमले, चौकशा सुरू झाल्या अन्…,” एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटावर हल्लाबोल
हेही वाचा…“ज्या दिवशी आमचं सरकार येईल, त्या दिवशी बुलडोझर चालवू”, आदित्य ठाकरेंचा शिंदेंना इशारा
हेही वाचा…“अपघातात एखादा व्यक्ती गेला की लोक बोलतात, तो ‘देवेंद्रवासी’ झाला”, शरद पवारांचा फडणवीसांना टोला