धुळे : महाराष्ट्रात भाजपचे केवळ ६०-७० आमदारांची निवडणुन आणण्याची क्षमता आहे. बाकी सर्व आमदार हे त्यांनी उधारीवर आणलेले आहेत. राज्यात वारे बदलायला लागले असल्याने महाविकास आघाडी सरकार पुन्हा सत्तेत येणार हा विश्वास लोकांना वाटू लागला आहे. त्यामुळे भाजपमध्ये गेलेले अनेक आमदार आपल्या घरी परत जाण्याच्या मनस्थितीत आहेत. त्या सर्वांच्या स्वागतासाठी आम्ही तयार आहोत. असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…“राष्ट्रवादी हा पक्ष काॅंग्रेसच्या विचारांना दुर सारून बनलेला पक्ष”
आपल्याला राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचा उमेदवार विजयी करायचा आहे. आम्ही बेरजेचे राजकारण करणारे कार्यकर्ते आहोत. धर्माधर्मात तेढ न वाढवता लोक एकसंध कसे राहतील याचा प्रयत्न करायला हवा. यासाठी पक्षाच्या बुथ कमिट्या बळकट करण्याचे ध्येय प्रत्येकाने नजरेसमोर ठेवा. सर्वांनी प्रेमभावनेने एकत्रितपणे काम करा. हे काम योग्यरित्या झाले की या बुथ कमिट्यांच्या कार्यकर्ता मेळावा आपण पुन्हा एकदा आयोजित करू. असंही जयंत पाटलांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“छोट्या भाव्याच्या निकटवर्तीनेचं दिली मोठया भावाची सुपारी? संजय राऊतांचे पित्तळ उघड पडले”?
दरम्यान, राष्ट्रवादीचा धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे भव्य कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झालाय या मेळाव्यादरम्यान जिल्ह्या परिषद सदस्य ज्ञानेश्वर भामरे यांच्यासह इतर अनेक जणांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला.
READ ALSO :
हेही वाचा…“बावनकुळ्यांनी हत्तीच्या आसपास फिरू नये, पिसाळलेला हत्ती नरभक्षक वाघ-सिंहापेक्षा भयंकर”, सेनेने डिवचलं
हेही वाचा…अजित पवारांना शिंदे गटाची खुली ऑफर , “अजितदादा आमच्या पक्षात आले तर आम्हाला….”,
हेही वाचा…पैलवानाने दंड थोपटले..! शिरूर लोकसभा लढण्यास महेश लांडगे सज्ज, भाजप मोठी रणनीती आखणार
हेही वाचा…संजय राऊत धमकी प्रकरण..! मयुर शिंदेचा राष्ट्रवादी कनेक्शन, निवडणुकीची तयारी, पक्षप्रवेश, मोठी माहिती समोर
हेही वाचा…“हा भामटा कुठे दिसला तर….”, नितेश राणेंची संजय राऊतांना धमकी