खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचा सातारा दौरा रद्द! मात्र ‘पुन्हा येईन’चे दिले आश्वासन

सातारा : मुख्यमंत्री, अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या भागांचा लागोपाठ दौरा करत असून, तळीये आणि चिपळूणला भेट दिल्यांनतर त्यांचा आज...

Read more

“चले जाव चले जाव भास्कर जाधव चले जाव”, पुण्यात भाजपचे जोडे मारो आंदोलन

पुणे : ''चले जाव चले जाव भास्कर जाधव चले जाव, महिलांचा अपमान करणाऱ्या भास्कर जाधव चा धिक्कार असो'' अशी घोषणाबाजी...

Read more

‘त्या’ घटनेवर महिलेने सोडले मौन; भास्कर जाधवांनीही दिली प्रतिक्रिया, म्हणतात…

चिपळूण : अतिवृष्टीने बाधित झालेल्या आणि जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेल्या चिपळूणचा ४ दिवसांनंतर मुख्यमंत्र्यांनी दौरा केला. यावेळी त्यांनी पुरामुळे उध्वस्त...

Read more

५ दिवसांनंतर तळीयेतील सर्च ऑपरेशन अखेर थांबलं, बेपत्तांना मृत घोषित करा! ग्रामस्थांची मागणी

महाड : तब्ब्ल ५ दिवसानंतर अखेर महाडच्या तळीयेतील रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आलं असून, या दुर्घटनेत जेवढे लोक अजूनही बेपत्ता आहेत,...

Read more

भास्कर जाधवांना एवढा कशाचा माज? मुख्यमंत्र्यांसमोर महिलांबरोबर गैरवर्तणूक आणि अरेरावी

चिपळूण : अतिवृष्टीने बाधित झालेल्या आणि जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेल्या चिपळूणचा ४ दिवसांनंतर आज मुख्यमंत्र्यांनी दौरा केला. यावेळी त्यांनी पुरामुळे...

Read more

राज्याला मुख्यमंत्रीही नाही आणि प्रशासनही नाही, राणेंची बोचरी टीका

चिपळूण : रायगडमधल्या महाडमध्ये डोंगरकडा कोसळून तब्बल ४४ लोकांना जीव गमवावा लागला. चिपळूण, खेडमधल्या पुराने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे....

Read more

एकदा शेतकऱ्यांच्या धर्तीवर कर्जमाफी द्या, पुन्हा कधीच भीक मागणार नाही! जगण्यासाठी त्यांनी जोडले हात

रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी आलं. त्यामुळे विसर्गानंतर नद्यांच्या पाणी पातळीत मोठया प्रमाणावर वाढ झाली. तसेच, मुसळधार पावसामुळे पाणी...

Read more

आढावा बैठकीनंतर पूरग्रस्त भागासाठी, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला मोठा निर्णय

चिपळूण : अतिवृष्टीमुळे धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी आलं. त्यामुळे विसर्गानंतर नद्यांच्या पाणी पातळीत मोठया प्रमाणावर वाढ झाली. तसेच, मुसळधार पावसामुळे...

Read more

“आमचे आई-वडील तुम्ही आहात, आम्हला काहीही करून जगवा…” चिपळूणकरांनी मुख्यमंत्र्यांसमोर फोडला टाहो!

चिपळूण : अतिवृष्टीमुळे धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी आलं. त्यामुळे विसर्गानंतर नद्यांच्या पाणी पातळीत मोठया प्रमाणावर वाढ झाली. तसेच, मुसळधार पावसामुळे...

Read more

चांगल्या-वाईट कामचं प्रशस्तीपत्रं राहू द्या, राजकारण आणि टीका सोडून सध्या पुनर्वसन महत्त्वाचं

महाड : रायगडमधल्या महाडमध्ये डोंगरकडा कोसळून तब्बल ४४ लोकांना जीव गमवावा लागला. चिपळूण, खेडमधल्या पुराने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या...

Read more
Page 4 of 10 1 3 4 5 10

Recent News