ठाणे : आगामी लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मताने उमेदवार विजयी व्हावा, अशा सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. त्यानुसार आता शिंदे गटाने देखील लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. यातच आज ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून बैठक घेण्यात आली आहे. महायुतीत ह्या जागा आता कुणाच्या वाट्याला जाणार ? त्यावरही चर्चा करण्यात आली.
हेही वाचा…“मराठ्यांना सरसकट ओबीसी आरक्षण द्या असं म्हणणारा एकतरी आमदार सभागृहात आहे का ?” भाजपच्या ‘या’ आमदाराने सगळ्यांची केली बोलती बंद
पुढील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आता बैठकांचा सपाटा सुरू केला आहे. यातच आज ठाणे महापालिका क्षेत्रातील माजी नगरसेवक आणि विभाग प्रमुखांची संघटनात्मक बैठक बुधवारी आनंदाश्रम येथे पार पडली. या बैठकीत ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के, ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख मिनाक्षी शिंदे, माजी महापौर अशोक वैती यांनी उपस्थिती पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना दुसऱ्यांदा विशेष संसदरत्न महारत्न
ठाणे लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे राजन विचारे यांनाच उमेदवार देणार असल्याने याठिकाणी आता शिंदे गटाकडून उमेदवारबाबात चर्चा सुरूय. तर कल्याणची जागा शिंदे गटाकडे असून भिवंडीची जागा भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…विधानसभेच्या परिसरातच काॅंग्रेस नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश ; कुणी धरली भाजपची वाट ?
हेही वाचा…जुनी पेन्शन योजनेबाबत मुख्यमंत्र्यांनी दिला शब्द, कर्मचारी संप मागे घेणार का ?
हेही वाचा…“सत्ता स्थापनाच्या वेळी रोहित पवारांच्या तीन सह्या,” सुनील शेळकेंनी थेट तारखा सांगतिल्या
हेही वाचा...काॅंग्रेसच्या पाच खासदारांना दणका ; सभागृहात राडा घातल्याप्रकरणी लोकसभेतून निलंबित
हेही वाचा…वळसे पाटलांच्या कन्याचा दौरा अन् शिरूरमधील राजकीय वारं फिरलं ; राजकीय वर्तुळात एकच चर्चा