Tag: corona third wave in maharashtra

राज्यात पुन्हा कडक निर्बंध लागणार का? विजय वडेट्टीवारांचं दिलं स्पष्टीकरण

नागपूर : मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यातल्या निर्बंधांवर मोठं भाष्य केलं असून, आता निर्बंध लागले तर संपूर्ण महाराष्ट्रातच ...

Read more

राज्यात कॉलेजेस कधी सुरू होणार? अखेर मुहूर्त ठरला! उदय सामंत यांची मोठी घोषणा

मुंबई : महामारीमुळे दूर दृश्य प्रणालीद्वारे सुरु असणारी राज्यातील महाविद्यालये, आता महामारीचा प्रादुर्भाव कमी होताना दिसून येत असल्यामुळे, लवकरच सुरु ...

Read more

मोहन भागवतांच्या ‘सर्व धर्म एकचं आहेत’ विधानावर शरद पवारांनी लगावला टोला

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी, “हिंदू असो की मुस्लिम सर्वांचा डीएनए एकच आहे. प्रत्येक भारतीय हा ...

Read more

“ते कुठले डॉक्टर तपासावं लागेल,” मोहन भागवतांच्या विधानावर पटोलेंची टीका

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात, "हिंदू असो की मुस्लिम सर्वांचा डीएनए एकच आहे. प्रत्येक ...

Read more

‘या’ ५ जिल्ह्यांना तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका, आरोग्यमंत्र्यांनी दिला सतर्कतेचा इशारा

पुणे : आरोग्यमंत्री राजेश टोपे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. "पुणे, मुंबई, रत्नागिरी, सातारा आणि अहमदनगर या ...

Read more

मुंबईकरांना लोकल प्रवासासाठी अटीही अश्या, की ज्यांची पूर्तता करायलाच येत आहेत नाकी नऊ

मुंबई : ८ ऑगस्टला मुख्यमंत्र्यांनी, १५ ऑगस्टपासून दुसरा डोस घेऊन १४ दिवस झालेल्या मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली असल्याची ...

Read more

टास्क फोर्सच्या बैठकीत संभाव्य तिसऱ्या लाटेवर चर्चा, यंदाही साधेपणानेच करावे लागणार सण साजरे

मुंबई : काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने ११ जिल्ह्यांमधील निर्बंध स्तर ३ वर आणले, तर २२ जिल्ह्यांना निर्बंधांमध्ये मोठ्या प्रमाणावर सूट ...

Read more

कसा मिळणार लोकल प्रवासाचा पास? महापौरांनी केली महत्त्वपूर्ण घोषणा!

मुंबई : ८ ऑगस्टला संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी लोकल प्रवासाबाबत मोठी घोषणा करत, ज्या नागरिकांनी लसीचे २ डोस घेतले असतील, त्यांना १५ ...

Read more

मोदी सरकारमध्ये राज्यमंत्र्यांना अधिकारच किती? दानवे फक्त बोलघेवडे मंत्री, मलिकांचा शाब्दिक हल्ला

मुंबई : रविवारी संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी लोकलबाबत मोठी घोषणा करताना, लसीचे दोन डोस घेतलेल्यांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली ...

Read more

मुंबई लोकल प्रवास करायचा आहे! पूर्ण करावी लागणार अजून एक अट

मुंबई : रविवारी मुख्यमंत्र्यांनी दोन डोस घेतेलेल्यांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासासाठी परवानगी देण्यात येणार असल्याची घोषणा केली. राज्य सरकारच्या या ...

Read more
Page 1 of 4 1 2 4

Recent News