मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टिका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार बुडवण्याचे काम केले आहे. अस नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. त्यावर आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कांयदे यांनी नवनीत राणा यांच्यावर पलटवार करत जहरी टिका केली.
हेही वाचा…“वरळीतील जनता सेटिंग लावून निवडून गेलेल्या आमदारावर नाराज”, मनसेनं आदित्य ठाकरेंना डिवचलं
उद्धव ठाकरे, तुमचा घमंड, गर्व देवानेच ठेचला. तुम किस खेत की मुली हो..! 56 वर्ष ज्या घराण्यात तुम्ही जन्माला आला ते घर टिकवू शकले नाही. विचारधारा टिकवू शकले नाहीत. आमदार सांभाळू शकले नाहीत. ज्या विचारधारेसाठी बाळासाहेबांनी जीवाचे रान केले. रक्ताचे पाणी केले, ते टिकवू शकले नाहीत. महाराष्ट्र काय बाळासाहेब ठाकरेंच्या डोळ्यातही अश्रू असतील. त्यांची विचारधार बुडवण्याचे काम त्यांनीच केले. अशी खोचक टिका नवनीत राणा यांनी केली.
हेही वाचा…“डंके की चोट पे…!” गुणरत्ने सदावर्तेंना मोठा दणका..! उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका
त्यावर आता मनिषा कांयदे यांनी जोरदार पलटवार केला. नवनीत राणांनी पहिल्यांदा आपल्या वडिलांना शोधून काढावे. ते फरार असून, अद्याप पोलिसांना सापडले की नाही, याची माहिती नाही. त्यामुळे स्वत: च्या केलेल्या भानगडी पहिल्यांदा सोडवाव्यात. नंतर शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलावे. उद्धव ठाकरेंबाबत बोलण्याची नवनीत राणांची लायकी नाही. असं मनिषा कांयदे यांनी सुनावलं.
Read also
हेही वाचा…मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानातील पाहुणचार कोटींच्या घरात, विरोधकांची जोरदार टिका
हेही वाचा…“राजकीय नेत्यांना धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात,” प्रेमात धोका मिळाल्याने नेत्यांकडून खंडणी मागत होता
हेही वाचा…““राजकीय नेत्यांना धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात,” प्रेमात धोका मिळाल्याने नेत्यांकडून खंडणी मागत होता
हेही वाचा..शिरुर लोकसभेत भाजपा सुसाट, महाविकास आघाडी ‘कोमात’
हेही वाचा…“घोटाळेबाज, भ्रष्टाचारी लोकांची चौकशी तर दुरच त्यांच्याशी मैत्री करून संरक्षण दिले जाते”, काॅंग्रेसची भाजपवर जहरी टिका