पुणे : गेल्या काही दिवसापासून पुण्यात राजकीय पक्षातील नेत्यांना धमकी देऊन खंडणी मागण्याचा प्रकार चर्चेत आला होता. त्यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली होती. पुण्यातील सर्वपक्षातील नेत्यांना फोन वरून खंडणीची मागणी केली जात होती. खंडणीसाठी एका तरूणीच्या नावाने धमकी दिली जात होती. खंडणी मागणारा तरूण आता पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
हेही वाचा..रोशनी शिंदे प्रकरण..! महिला आयोगाने थेट पोलिसांना पाठविली नोटीस, चौकशीसाठी हजर राहण्याचे दिले आदेश
भाजप आमदार महेश लांडगे, मनसेचे नेते वसंत मोरे, काॅंग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे या तिघांना खंडणीसाठी फोनवरून धमकी देण्यात आली होती. त्यांनतर अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. चौकशीअंती पोलिसांनी इम्रान शेख या तरूणाला पोलिसांनी अटक केली आहे. आता पुढची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.
हेही वाचा…अजित पवारांकडून विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू, गेल्या तीन महिन्यांपासून…
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने संंबंधित प्रकरणाचा तपास केला. याआधी वसंत मोरे यांना धमकी दिल्याप्रकरणी इम्रान शेख यांना अटक करण्यात आली होती. इम्रान शेख हा एक विवाहनोंदणी संकेतस्थळ चालवत होता. हे काम करत असताना त्याला एक तरूणी आवडली होती. मात्र तरूणीने लग्नाला नकार दिला होता. यामुळे संतापलेल्या इम्रान खाने ही तरूणी तिच्या कुटुंबियांना अडकवण्याचा कट तो रचत होता.
ध्ये ५० खोक्यांचा उल्लेख, एका तरूणाला अटक, ब्रिटीश राजवटीची आठवण करून देणारा धोकादायक कारभार”
त्यानंतर इम्रान पुण्यातील राजकीय नेत्यांना या तरूणीच्या नावाने फोन करून धमकावत होता. खंडणीची रक्कम ठेवण्यासाठी तो तरूणीच्याच गाडीचा नंबर देत होता असं पोलिसांना कळालं . हे सगळं त्याने तरूणीला त्रास देण्यासाठी केल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं आहे.
Read also
हेही वाचा..शिरुर लोकसभेत भाजपा सुसाट, महाविकास आघाडी ‘कोमात’
हेही वाचा…“घोटाळेबाज, भ्रष्टाचारी लोकांची चौकशी तर दुरच त्यांच्याशी मैत्री करून संरक्षण दिले जाते”, काॅंग्रेसची भाजपवर जहरी टिका
हेही वाचा…“वरळीतील जनता सेटिंग लावून निवडून गेलेल्या आमदारावर नाराज”, मनसेनं आदित्य ठाकरेंना डिवचलं
हेही वाचा…“डंके की चोट पे…!” गुणरत्ने सदावर्तेंना मोठा दणका..! उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका
हेही वाचा…“उद्धव ठाकरे तुम्हाला फडतूस म्हणतायत, तुम्ही जर खरचं काडतूस आहात, तर मग एखादी गोळी चालवून दाखवा”, मनसेनचं आवाहन