मुंबई : शिवसेनेचे खासदार, आमदारांसह काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आयोध्याला रवाना झाले. आज संपुर्ण दिवसभर आपल्या आमदार, खासदारांसह एकनाथ शिंदे राम लल्ला, हनुमान गढी, आणि इतर धार्मिक स्थळांच्या भेटी घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचे अयोध्यात मोठ मोठे बॅनर देखील लागले आहेत. त्यावरून शिवसेनेचे युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर प्रखर शब्दात टिका केली आहे.
हेही वाचा…“गौतम अदाणी प्रकरण..! जेपीसी चौकशीला शरद पवारांचा विरोध, सुचवला दुसरा पर्याय
राज्यात सध्या कलयुग सुरू आहे. अन् रावण राज्य चालवणारे अयोध्येला चालले आहेत. ठिक आहे, पण आम्ही नक्कीच पुन्हा राम राज्य या महाराष्ट्रात आणू. हाच विचार घेऊन आम्ही चाललेलो आहोत. आमचं तर ब्रिदवाक्यच आहे की, रघुकुल रित सदा चली आयी, प्राण जाये पर वचन न जाये असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.
हेही वाचा…“सध्या कलयुग सुरूअन् रावण राज्य चालवणारे अयोध्येला चालले”, आदित्य ठाकरेंची शिंदेंवर जहरी टिका
आदित्य ठाकरे यांच्या टिकेला एकनाथ शिंदे यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, आदित्य ठाकरे यांचा जेव्हा जन्मही झालेला नव्हता. त्या दिवसापासून आम्ही काम करत आहोत. त्याचबरोबर आज एकनाथ शिंदे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची देखील भेट घेणार आहेत. त्याचबरोबर ज्या ठिकाणी भव्य राम मंदिर बांधलं जात आहे. त्या ठिकाणी देखील एकनाथ शिंदे भेट देणार आहेत.
Read also
हेही वाचा…“ना पक्षात एकमत, ना महाविकास आघाडीमध्ये, 2024 ला आयेगा तो मोदीही”, भाजपने राष्ट्रवादीला डिवचलं
हेही वाचा…पुणे लोकसभा पोटनिवडणुक बिनविरोध होणार की थेट लढत ? अजित पवारांनी स्पष्टचं सांगितलं
हेही वाचा…“थोडी नैतिकता दाखवून देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा”, सुषमा अंधारेंची मागणी
हेही वाचा…“पटोलेंनी विधानसभेचं अध्यक्षपद सोडलं, तेव्हापासून षडयंत्राला सुरूवात झाली”, आशिष देशमुखांचा गंभीर आरोप
हेही वाचा…“भाजपने एक कबुल केले की, अजितदादा राज्याच्या राजकारणातील सर्वात शक्तीशाली नेते”